सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

वकील एल नागेश्वर राव आणि वकील दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने सदर कायद्यासंबंधित आणखी काही गोष्टी नमूद केल्या की, परदेशातून भारतात येण्याला काळ्या धनाला आळा घालण्याबाबतच्या कठोर नियमांचेही सरकारने पालन करणे तितकेच आवश्यक आहे. तसेच उपोषण, धरणे आंदोलने व बंद अशा राजकारणातील गोष्टींना सामान्यपणे ग्राह्य धरले जाते. कुठलाही राजकीय हेतू न ठेवता एखादी संघटना जर आपल्या मागण्या आणि अधिकारांसाठी धरणे व आदोलने करत असेल तर त्यांना कुणीही रोखू शकत नाही.
टिप्पणी पोस्ट करा